गुरुवार, २९ मार्च, २०१२

निबंध

 वर्गात एकदा सरांनी " मी कंपनीचा मनेजर झालो तर" 

या विषयावर एक निबंध लिहावयास सांगितला. 

सगळे विद्यार्थी लहावयास लागले.
 
बंड्या मात्र नुसता बसून होता. 

त्याला सरांनी विचारले.......

 " कारे लिहित का नाही आहेस?"

 त्यावर बंड्या शांतपणे म्हणाला 

" सर मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहत आहे."

मंगळवार, २७ मार्च, २०१२

हजरजवाबी

एकदा पत्नि पतीला म्हणाली

घरातली भाजी संपली 


बाजारात जाऊन भाजी आणा.


पती म्हणाला 


बाजारात कश्याला  जायला पाहिजे 


स्वताच्या डोक्यातले बटाटे काढ ना. 


आणि त्याची भाजी कर.


 त्यावर पत्नी चटकन म्हणाली 


बर तुम्ह्च्या डोक्यातले कांदे द्या 


ते पण त्यात घालते चवीला .
  

बुधवार, १४ मार्च, २०१२

असं का ?

देवाचे वास्तव्य सगळी कडे आहे हे सर्व मान्य आहे.


मग समाजात वावरताना आपण पाहतो 


कि काही लोकांमध्ये त्यांची लायीकी नसताना 


ते समाजाचे नेतृत्व करतात, किंवा मोठ्या पदावर असतात 

आणि काही लोक लायक, सर्वगुण संपन्न असून

ते अश्या लोकांना साह्य करताना दिसतात