मंगळवार, २७ मार्च, २०१२

हजरजवाबी

एकदा पत्नि पतीला म्हणाली

घरातली भाजी संपली 


बाजारात जाऊन भाजी आणा.


पती म्हणाला 


बाजारात कश्याला  जायला पाहिजे 


स्वताच्या डोक्यातले बटाटे काढ ना. 


आणि त्याची भाजी कर.


 त्यावर पत्नी चटकन म्हणाली 


बर तुम्ह्च्या डोक्यातले कांदे द्या 


ते पण त्यात घालते चवीला .
  

1 टिप्पणी: