tag:blogger.com,1999:blog-51315885173096303892024-03-13T04:51:00.821+05:30चांगभलजो जे वान्छिल तो ते लाहो!......प्राणीजात.EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.comBlogger43125tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-23167561779544482642020-01-01T16:59:00.000+05:302020-01-01T16:59:00.508+05:30<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: left;">
अदृश्य भिंत </div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
आजच्या दैनंदीन च्या जीवनात मोबाइल चा वापर हा इतका झाला आहे कि, सकाळी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आधी आपण मोबाइल वरचे आलेले मॅसेज चेक करतो अन नंतर आपल्या कामाला सुरवात करतो. आपण आपला दिवसाचा जास्तीतजास्त वेळ हा मोबाईलवर आलेले मॅसेज वाचण्यात व पाठविण्यांत घालवतो. त्यामुळे आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींन</div>
</div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-57884321647187178842018-08-29T22:32:00.003+05:302018-08-29T22:32:51.670+05:30namskar <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
namskar </div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-74218559228961128322015-10-21T17:38:00.001+05:302015-10-21T17:38:17.909+05:30शुभेछ्या <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-2oEIfjzdMY8/Vid__WDOcCI/AAAAAAAAAjo/n5f-ZrhxQ_0/s1600/images%2B%25281%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-2oEIfjzdMY8/Vid__WDOcCI/AAAAAAAAAjo/n5f-ZrhxQ_0/s1600/images%2B%25281%2529.jpg" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-SIzVvVOPQhw/Vid__tras6I/AAAAAAAAAjs/xGkQgXm1oBQ/s1600/images%2B%25282%2529.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-SIzVvVOPQhw/Vid__tras6I/AAAAAAAAAjs/xGkQgXm1oBQ/s1600/images%2B%25282%2529.jpg" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://4.bp.blogspot.com/-II5PFZN5IHk/VieAAOdqzMI/AAAAAAAAAj4/aBczRdepEKE/s1600/images.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://4.bp.blogspot.com/-II5PFZN5IHk/VieAAOdqzMI/AAAAAAAAAj4/aBczRdepEKE/s1600/images.jpg" /></a></div>
<br /></div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-40892516164536195862015-10-07T16:07:00.003+05:302015-10-07T16:07:30.305+05:30एक विचार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
जगात सुखी माणूस तोच<br />
<br />
जो रात्री झोपल्यावर,<br />
<br />
त्याच्या गादी वरील चादरीला<br />
<br />
साधी सुरकुती ही पडत नाही<br />
<br />
<br />
<img src="https://d2gg9evh47fn9z.cloudfront.net/thumb_COLOURBOX10522380.jpg" /></div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-50295675625513968092015-10-06T13:08:00.001+05:302015-10-06T13:08:11.683+05:30फिरसे रे................!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सर्व वाचकांना नमस्कार<br />
<br />
बरीच वर्षापासून माझा ब्लोग बंद आहे त्या करिता क्षमस्व<br />
<br />
आज पासून रोज काहीतरी नवीन लिहिण्याचा प्रयत्न करेल<br />
<br />
धन्यवाद<br />
<br />
</div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-21212238226202434462015-01-14T13:53:00.000+05:302015-01-14T13:53:02.661+05:30मकर संक्रमाच्या शुभेछ्या<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<h2>
तीळ </h2>
<h2>
गूळ </h2>
<h2>
घ्या </h2>
<h2>
आणि </h2>
<h2>
गोड </h2>
<h2>
गोड </h2>
<h2>
बोला </h2>
<div>
. </div>
<div>
. </div>
<div>
. </div>
<div>
. </div>
</div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-80041161753727947532012-12-31T21:34:00.001+05:302012-12-31T21:34:08.674+05:30नुतनवर्शभिनन्दन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://2.bp.blogspot.com/-tApEGOnJpe8/UOG1ImvTsBI/AAAAAAAAAd4/APYyGeJz6YI/s1600/images2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://2.bp.blogspot.com/-tApEGOnJpe8/UOG1ImvTsBI/AAAAAAAAAd4/APYyGeJz6YI/s1600/images2.jpg" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
नवीन वर्षं आपणा सर्वाना </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
सुख समृद्धीचे, </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
उत्तम आरोग्याचे, </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
यश किर्तीचे जावो </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
हीच ईश्वर चरणी प्रार्थना</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
आपल्या सर्व इच्छया </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
येणाऱ्या वर्षात पूर्ण होवोत </div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="http://3.bp.blogspot.com/-uo1WEAj2EZo/UOG1DRJoP3I/AAAAAAAAAdw/fFSMf8kqmXQ/s1600/images1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="http://3.bp.blogspot.com/-uo1WEAj2EZo/UOG1DRJoP3I/AAAAAAAAAdw/fFSMf8kqmXQ/s1600/images1.jpg" /></a></div>
</div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-32547642405997626172012-12-05T22:51:00.003+05:302012-12-05T22:51:47.477+05:30सूर गवसला <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आज पासून सुरु झालेल्या तीसऱ्या कसोटी सामन्यात<br />
पाहिल्या दिवसी सचिन तेंडुलकर ने पन्नास च्या वर<br />
धावा केल्या आपण असे समजूया कि त्याला क्रिकेट<br />
मधला सूर सापडला. आता त्याने असेच खेळत राहावे<br />
आणि आपल्या bat ने सर्वांची तोंडे बंद करावी </div>
<div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-55978110479508659652012-04-04T22:51:00.003+05:302012-04-04T22:51:56.133+05:30उपाधी आणि कर्तुत्व<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आज कोणते तरी दैनिक वाचत असताना एक बातमी वाचावयास मिळाली लखनो येथील १२ वर्षाच्या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडे महात्मा गांधी यांना <b>राष्ट्रपिता</b> घोषित केल्या बाबतचा पुरावा दाखविण्या ची माहिती माहितीच्या अधिकारात मागितली. यावर सरकारने उत्तर दिले कि या बाबत सरकारकडे काही पुरावा उपलब्द नाही. <div>
<span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span> महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन हे देश घडविण्याचा साठी व देश्यासाठी अर्पण केले. हे सर्व जगाला माहित आहे. माझ्या माहिती प्रमाणे महात्मा गांधीना सर्व प्रथम राष्ट्रपिता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधिले व महात्मा हि उपाधी रबिन्द्रनाथ टागोर यांनी दिली. </span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span> काही शब्द हे त्या व्यक्तीचे कर्तुत्व दर्शवितात जसे छत्रपती हा शब्द उच्चारला कि त्यानंतर शिवाजी महाराजांचे नाव येते.आणखी उदाहरणे द्यावयाची झाल्यास ती पुढील प्रमाणे देता येतील </span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>मर्यादापुरुषोत्तम श्रीराम,</span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span> राजर्षी शाहू महाराज, </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>धर्मवीर संभाजी राजे,</span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>महर्षी धोंडो केशव कर्वे, </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>लोकमान्य बाल गंगाधर टिळक, </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>समाजसुधारक आगरकर,</span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>आचार्य अत्रे,</span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>अगदी अलीकडील काळातील उदाहरणे म्हणजे </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>महानायक अमिताभ बच्चन,</span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span>गानकोकिला लता मंगेशकर </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span><span> सांगायचे तात्पर्य इतकेच कि ज्याच्या त्याचा कर्तुत्वामुळे त्याला समाज ओळखतो आणि तश्या उपाध्या ह्या </span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span></span>देत असतो या बाबत कुठेही लेखी पुरावा आढळत नाही आणि सापडनारही नाही.अश्या प्रकारची माहिती मागून माहितीच्या अधिकाराचा दुरुपयोग कोणी करू नये. कारण माहितीचा अधिकार हे एक शस्त्र आहे हे कोठेही वापरून त्याची धार बोथट करू नये </div>
<div>
<span><span><span><span><span> </span></span></span></span></span></div>
</div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-421171285717843462012-04-03T23:04:00.000+05:302012-04-03T23:11:56.942+05:30मला आवडनारी तीन गाणी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
स्व. महमद रफ़ी, किशोर कुमार, मुकेश, यानी गायलेली गाणी मला फार आवडतात मलाच काय सर्वांना आवडतात पाहिले गाने म्हणजे हम दोनों या चित्रपटातील " मैं जिन्दगी का साथ निभाता चला गया" हे गाण मी आता पर्यंत एकले असेल मला माहित नाही पण जेव्हा मी हे गाण एकतो तेव्हा असे वाटते की आपण हे पहिल्यांदा एकतो आहे<br />
<br /><br />
<br /><br />
<object class="BLOGGER-youtube-video" classid="clsid:D27CDB6E-AE6D-11cf-96B8-444553540000" codebase="http://download.macromedia.com/pub/shockwave/cabs/flash/swflash.cab#version=6,0,40,0" data-thumbnail-src="http://1.gvt0.com/vi/IzC0_XVE3Vk/0.jpg" height="266" width="320"><param name="movie" value="http://www.youtube.com/v/IzC0_XVE3Vk&fs=1&source=uds" />
<param name="bgcolor" value="#FFFFFF" />
<embed width="320" height="266" src="http://www.youtube.com/v/IzC0_XVE3Vk&fs=1&source=uds" type="application/x-shockwave-flash"></embed></object><br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
आणि दुसरे गाने म्हणजे<br />
<br /><br />
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/Z4iYbxFBZKQ?feature=player_embedded' frameborder='0'></iframe><br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
<br /><br />
अजुन एक गायक मुकेश यांचे आनंद या चित्रपटातील " मैंने तेरे लिए ही सातरंग के सपने चुने " हे गाने एकताना मूड असा काही लागतो की बस<br />
<br /><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<iframe allowfullscreen='allowfullscreen' webkitallowfullscreen='webkitallowfullscreen' mozallowfullscreen='mozallowfullscreen' width='320' height='266' src='https://www.youtube.com/embed/SC8DuvNCjbY?feature=player_embedded' frameborder='0'></iframe></div>
<br /><br />
<br /><br />
<br /></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-9181644135750549062012-03-29T22:11:00.005+05:302012-03-29T22:11:59.985+05:30निबंध<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
वर्गात एकदा सरांनी<b> " मी कंपनीचा मनेजर झालो तर" </b><div>
<br /><div>
<span><span><span>या विषयावर<b> एक निबंध</b> लिहावयास सांगितला. </span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><br /></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span>सगळे विद्यार्थी लहावयास लागले.</span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span> </span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span>बंड्या मात्र नुसता बसून होता. </span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span>त्याला सरांनी विचारले.......</span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span> " कारे लिहित का नाही आहेस?"</span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span> त्यावर बंड्या शांतपणे म्हणाला </span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span><br /></span></span></span></span></span></span></div>
<div>
<span><span><span><span><span><span>" सर मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहत आहे."</span></span></span></span></span></span></div>
</div>
</div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-37979948771431324362012-03-27T22:06:00.000+05:302012-03-27T22:06:16.955+05:30हजरजवाबी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">एकदा पत्नि पतीला म्हणाली<br />
<br />
<span><span><span>घरातली भाजी संपली </span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span>बाजारात जाऊन भाजी आणा.</span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span>पती म्हणाला </span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span>बाजारात कश्याला जायला पाहिजे </span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span>स्वताच्या डोक्यातले बटाटे काढ ना. </span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span>आणि त्याची भाजी कर.</span></span></span><br />
<span><span><span><br />
</span></span></span><br />
<span><span><span> त्यावर पत्नी चटकन म्हणाली </span></span></span><br />
<span><span><span><span><br />
</span></span></span></span><br />
<span><span><span><span>बर तुम्ह्च्या डोक्यातले कांदे द्या </span></span></span></span><br />
<span><span><span><span><span><span><span><br />
</span></span></span></span></span></span></span><br />
<span><span><span><span><span><span><span>ते पण त्यात घालते चवीला .</span></span></span></span></span></span></span><br />
</div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-90316923164622264252012-03-14T22:20:00.000+05:302012-03-14T22:20:14.043+05:30असं का ?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">देवाचे वास्तव्य सगळी कडे आहे हे सर्व मान्य आहे.<br />
<span><br />
</span><br />
<span>मग समाजात वावरताना आपण पाहतो </span><br />
<span><br />
</span><br />
<span>कि काही लोकांमध्ये त्यांची लायीकी नसताना </span><br />
<span><span><br />
</span></span><br />
<span><span>ते समाजाचे नेतृत्व करतात, किंवा मोठ्या पदावर असतात </span></span><br />
<br />
आणि काही लोक लायक, सर्वगुण संपन्न असून<br />
<br />
ते अश्या लोकांना साह्य करताना दिसतात </div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-35821847082793360002011-12-28T21:28:00.000+05:302011-12-28T21:28:03.003+05:30संकल्प : नवीन वर्षाचा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"> नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. घरी बाहेर सगळीकडे नवीन वर्ष्यात काय नवा संकल्प करायचा व गेल्या वर्षी च्या संकल्पाचे काय झाले या बाबतही या विषयीच्या चर्चा सुरु आहेत. कोणताही संकल्प करताना त्या बाबत सर्व बाजूनी विचार करावा.तरच तो शेवट पर्यंत टिकून राहतो.<br />
<br />
<br />
माझ्या मताप्रमाणे संकल्प असा करावा कि ज्यामुळे आपलेच नाही तर सर्वांचे चांगले होईल. असाच एक संकल्प माझ्या मनात आहे कि आपण सर्वांनी आसाच एक संकल्प कि आपले कोणतेही सरकारी काम एकही दाम न देता करू किंवा दुसर्याला लाच न देण्यापासून परावृत्त करू. मला माहित आहे कि हे सहज होणारे काम नाही परंतु सुरुवात ही कोनानाकोनाला करावी लागेल. भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यात मध्ये आपलाही थोडासा सहभाग पाहिजे.</div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-7453608303728688502011-08-28T20:42:00.000+05:302011-08-28T20:42:38.523+05:30" मी अण्णा हजारे आहे"<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;"><div style="text-align: left;">आज अण्णा च्या लढाईचा एक टप्पा पार पडला. सरकारने मजबुरीने का होईना संसदे मध्ये जन लोकपाल विधेयकाला पाठींबा दर्शविला.किवा आंदोलना पुढे सरकार दोन पाऊले मागे आली.आता आपली म्हणजे भारतीयांची एक जवाबदारी वाढली जो पर्यंत विध्येयक संसदेत पारित होऊन कायदा तयार होत नाही तो पर्यंत अण्णा जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा त्यांच्या पाठीशी असेच एक होऊन उभे राहायचं. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">आणि अजून एक काम करावयाचे अण्णाची टोपी म्हणजे " मी अण्णा हजारे आहे" लिहलेली हि पांढरी टोपी घालून आपले कोणतेही शासकीय काम आसो ते होत नसेल किंवा आपल्याला ते करण्या साठी लाच मागितली जात असेल सरकारी बाबू ते करण्यास टाळाटाळ करीत असेल हि टोपी घालून जाऊ.समोरचा सरकारी कर्मचारी वचकून जाऊन ते काम लवकर करेल.आश्या रीतीने आपला त्याचावर वाचक निर्माण होईल.अण्णांच्या भ्रष्टाचार संपविण्याच्या कार्यात आपला सहभाग असेल. आणि अण्णांनी लावली ज्योत आशीच तेवत राहील. </div></div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-75117177913379617762011-08-21T19:04:00.002+05:302011-08-22T21:15:46.218+05:30दुसऱ्या स्वतंत्र लढ्याची सुरवात<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
<div><div style="text-align: left;"><div style="text-align: left;">गेल्या काही महिन्यांपासून उघडकीस आलेल्या एकामागून एक घोटाळ्यातून शासन व्यवस्थेचा खरा चेहरा जनते समोर आला आहे. आपण ज्यांना मोठ्या विश्वासाने निवडून देतो ते आपले लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्या ऎवजी स्वतः ची तुंबडी भरण्यात मश्गुल झालेले आहेत.कारण निवडणूक असा धंदा आहे, कि त्यामध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि मग पाच वर्ष्यात किती तरी पटीने वसूल करता येतो.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">आज संसदेत अर्धेअधिक प्रतिनिधी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर काहीं वर न्यायालयात खटले चालू आहेत.खरे तर असे लोक आपण का निवडून देतो हा मुद्दा विचार करण्या सारखा आहे आपल्या देश्यातील जनता ही रोजच्या कामात इतकी व्यस्त झालेली आहे. कि तिला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव असून ती जाणीव पूर्वक त्या कडे दुर्लक्ष करीत आहे. पण आण्णा हजारेच्या सध्या सुरु आंदोलनावरून असे दिसून येते कि सामान्य जनता जागी झाली आहे देश्यात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे त्रस्त होवून ती रस्त्यावर उतरली आहे.कोणतेही आंदोलन हे घरात बसून होत नसते.अण्णांच्या या आंदोलनामध्ये सर्वात जास्त सहभाग आहे तो तरुणांचा.कारण कोणतेही आंदोलन तरुणांच्या सहकार्याने यशस्वी होत.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घोटाळया मुले सर्व सामन्यात असणारा असंतोष व सरकारचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढू पणा अश्यातच अण्णांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांच्या उद्रेकाला वाट मिळाली. आता नाही तर केव्हा नाही. अश्या विचाराने सामान्य जनता रस्त्यावर आली. हि तर सुरुवात आहे. स्वतंत्र आंदोलनाची सुरवात हि मंगल पांडे यांच्या उठवाने झाली होती तेव्हाची जनता पण इंग्रजांच्या जुलमाला कंटाळली होती. त्याला वाट मिळाली ती मंगल पांड्ये यांच्या उठावामुळे. आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली.सरकारच्या नाकर्ते पणामुळे व भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारचा वेळकाढूपणा या मुळे सर्व जनतेत रोष निर्माण झाला. म्हणून सर्वांनी आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देण्या साठी एकत्र आले. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी शासन व्यवस्था नीट चालावी या साठी कायदे करावे.या कायद्याचा वापर सर्वसामान्याच्या भल्या साठी होईल अशी व्यवस्था निर्माण करावी. हा लोकशाहीचा उद्देश आहे. परन्तु सध्या उलटेच सुरु आहे. या सर्वांवर अंकुश ठेवण्य साठी अण्णांचे जन्लोक्पाल विध्येयक संसदेत पारित होणे गरजेचे आहे.</div></div></div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0Buldana, Maharashtra, India20.532949 76.18430320.511004999999997 76.162416 20.554893 76.20619tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-42971002640578490912011-08-01T21:12:00.000+05:302011-08-01T21:12:34.567+05:30बस एक नजर चाहिये<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;"> गेल्या ६-७ महिन्यान पासून सेवाग्राम आश्रमातील लोक गांधीजींचा चष्मा शोधतात पण तो काही सापडत नाही. सेवाग्राम (वर्धा महाराष्ट्र राज्य) येथे गांधीजींचा आश्रम असून तेथे गांधीजीच्या वापरातील वस्तू ठेवल्या आहेत. त्या पैकी हा चष्मा होता तो काही महिन्या पासून हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे. अजून पर्यंत काही सापडला नाही.सर्वी कडे शोधाशोध सुरु आहे. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">तस पहिलतर माणूस ज्या प्रकारचा चष्मा डोळ्यावर लावतो त्याला सारे जग तसे दिसते असे म्हणतात येथे चष्मा न लावता नजर च मेली आहे. रस्त्याने आपण जाताना जर कोणाचा अपघात झाला किंवा कोणी संकटात दिसला तर आपण त्याला मदत करण्या ऐवजी उगाच फुकट वेळ जाईल, फालतू पोलिसांचे लचांड मागे लागेल,हे तर नेहमीचेच आहे हा विचार करून त्या कडे दुर्लक्ष करतो. याचा अर्थ असा कि आपली नजर मेली आहे.पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.मानवतेच्या गप्पा मारणारे आपण दुसर्याला मदत करण्याची वेळ आली कि आपण आपला फायदा काय याचा विचार करतो. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">गांधीजी चा सर्वानकडे माणूस म्हणून पाहायचे प्रत्येक माणसात ईश्वरी अंश आसतो नजर लागते फक्त ओळखण्याची, हि नजर च हरविली आहे. अश्या नजर हरविलेल्या लोकांना हा चष्मा सापडेलच कसा. सकाळी उठल्यावर आपण वर्तमान पत्र वाचतो त्यामध्ये अपहरण,घोटाळा,खून अश्या बातम्या ठासून भरलेल्या आसतात आणि आपण मोठ्या चवीने त्या वाचत आसतो.व सरकारला दोष देवून आपल्या नियमित कामाला लागतो.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"> जगात स्पर्धा वाढल्या मुळे प्रत्येक जन आपल्या कामात मग्न आसतो. अंतिम ध्येय हे पैसा असल्या मुळे तो जास्तीत जास्त कसा कमावता येईल या कडे सर्वांचे लक्ष आसते आपल्या आजूबाजूला काय घडत आहे या कडे आपले लक्ष नाही. पैसा कमविण्या साठी कोणत्याही थराला जायची आपली तयारी असते. यातूनच २ जी सारखे घोटाळे जन्माला आले. सत्य, अहिंसा, परोपकार आदी गोष्टी खूप मागे पडल्या आहे. आणि ह्या गोष्टी समजविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला कोणी जुमानत नाही. आपण जर आपली जर नजर (दृष्टीकोन) बदललात तर हा चष्मा नक्कीच सापडेल. </div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0Buldana, Maharashtra, India20.532949 76.18430320.511004999999997 76.162416 20.554893 76.20619tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-28146050545184794522011-07-22T21:37:00.000+05:302011-07-22T21:37:04.955+05:30आता एकाच उपाय भ्रष्टाचार कमी करण्याचा "कायदेशीर लाचखोरी"<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;"><b><u>"आज जन्माच्या दाखल्या काढण्या पासून मृत्युच्या दाखला मिळवे पर्यंत प्रत्येक ठिकाणी लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत.हि कीड एवढी फोफावली आहे कि, याला आळा घालायचा असेल तर लाच देण्याची प्रकिया कायदेशीर करायला हवी"</u></b> असे मत श्री एन. आर. नारायणमूर्ती माजी अध्यक्ष इन्फोसीस यांचे आहे यांच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. समाजात आज सर्वीकडे भ्रष्टाचार आहे. व्यवहाराच्या प्रत्येक प्रकियेत लाचेचे एक महत्वाचे स्थान आहे. या शिवाय व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही .शासकीय कार्यालये तर याचे माहेर आहे.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">जर कायद्याने जर लाच देणे घेणे बंधन कारक झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल. प्रत्येक कर्मचारी शिपाया पासून तर साहेबापर्यंत काम करताना दिसेल कारण त्यांना हे माहित असेल कि आपण जे काम करतो आहे यात होणार्या कामायेत साहेबा सोबत आपला पण हिस्सा आहे आणि ते, ते काम इमानदारीने मन लावून करतील.प्रत्येक सरकारी योजनेचे उदिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. व सरकार कडून आलेला निधी परत जाणार नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी पण खुश होतील. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">मी तर म्हणतोय सरकारने या साठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे यात प्रयेक कामाच्या लाचेचे दर ठरवावे. त्याचा एक जी आर काढून सर्वाना कळवावा किंवा वर्तमान पत्रात जाहीर करावे. प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकार्याच्या पाटी खाली त्याच्या अधिकारातील कामाचे दर लिहावेत. जेणे करून जनतेला माहित होईल. भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे "लोकांनी,लोकांसाठी लोकांच्या वतीने चालविलेले राज्य" आता असे म्हणावे लागते कि काही लोकांनी,काही लोकांसाठी लाचेच्या वतीने चालविलेले राज्य. या अश्या राज्यात जो व्यक्ती लाच घेत नाही किवा घेऊ देत नाही त्यास त्याचे इतर साथीदार त्रास देतात. जर लाचखोरी जर कायदेशीर झाली तर लाच घेण्यार्या व्यक्तीला जनाची नाही तर मनाची लाज वाटेल.</div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com2Buldana, Maharashtra, India20.532949 76.18430320.511004999999997 76.162416 20.554893 76.20619tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-38357983544109079642011-05-18T23:13:00.000+05:302011-05-18T23:13:14.623+05:30भारताची गुप्तचर यंत्रणा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;">भारताची गुप्तचर यंत्रणेचा दर्जा फारच ढासळत चालला आहे. हे पुन्हा एकदा सरकारने भारतीयांना दाखवून दिले आहे. भारतावर जे अतिरेक्यांनी हल्ये केले,बॉम्बस्पोट घडवून आणले किंवा यात सहभागी असलेले फरार दहशतवादी याची यादी भारत सरकारने शेजारच्या राष्ट्राला सदर केली.या यादीत समाविष्ट असलेला वझुर कमर खान हा दहशतवादी मुंबईतच गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे याची भारतीय गुप्तचर यंत्रणेला व सरकारला माहिती नाही.यावरून हे लक्षात येतेकी भारतीय गुप्तचर यंत्रणा किती सुस्त झाली.आहे.वझुर कमर हा सन २००३ मध्ये मुलुंड येथे झालेल्या रेल्वे बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">हा प्रकार जेव्हा मिडीयाने उघडकीस आणला. तेव्हा सरकारला जग आली. या वर भारताचे गृहमंत्री यांचे वक्तव्य आणखी चीड आणण्या सारखे आहे ते पत्रकारांना म्हणतात कि मी ही यादी बनवलेली नाही फक्त एकच नाव चुकले आहे, बाकीचे ४९ नावे बरोबर आहे. जेव्हा हि यादी तयार केली असेल तेव्हा ती किती तरी वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून गेली असेल.कित्येक वेळा प्रत्येकाचे नावावर चर्चा झाली असेल.आपण आपल्या घराची महिन्याची साधी किराणा यादी तयार करताना घरातील प्रत्येकाचे मत घेतो.नंतर ठरवतो. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">दरवर्षी देशाच्या एकूण उत्पनातील फार मोठा भाग हा देश्याच्या सुरक्षे साठी खर्च केला जातो इतक्या मोठ्या खर्चाचे फलित जर हे असेल तर त्याचा उपयोग काय? </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">तसे पाहीलेतर कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा ही फार मजबूत असायला हवी. त्यामुळे देशात काय चालले या संबंधी राज्य कर्त्याला माहिती मिळत आसते.श्री शिवाजी महारांजाच्या काळात बहार्जी नाईक सारखे अनेक गुप्तहेर होते म्हणून महारांज शत्रूवर मात करू शकले.शत्रूच्या प्रत्येक हालचालीची खडान्खडा माहिती हे गुप्त हेर महाराजांना देत असत त्यामुळे महाराजांच्या प्रत्येक योजना यशस्वी झाल्या.त्यामुळे आजही अश्या बहार्जी नाईकांची गरज आहे.</div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-66979710889461585092011-04-24T22:19:00.000+05:302011-04-24T22:19:13.040+05:30अजब भिकारी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;"> भिकारी म्हटला कि, फाटके मळके कपडे घातलेली,ओबड-धोबड चेहऱ्याची कितीही नाही म्हंटले तरी तुमचा पिछ्या न सोडणारी लोचट व्यक्ती डोळ्या समोर उभी राहते.रस्त्याने,स्टेशन च्या बाहेर,बस स्थानक,देवळा जवळ हमखास दिसते.कारण त्यांना माहित असते कि माणसाच्या मनात श्रद्धा,दया करूणा भरलेली आहे आणि माणसाची हीच वृत्ती त्याला भिक देण्यासाठी मजबूर करीत असते.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">मुंबईच्या या भिकार्यांच्या जीवनावर एक "ट्राफिक सिग्नल" नावाचा चित्रपट सुद्धा निघाला आहे.अश्या या भिकारी संबंधी लोकमत या वृत्तपत्रात एक बातमी वाचण्यात आली. या बातमी नुसार एकट्या मुंबई मध्ये आज साडे तीन लाखाच्या वर भिकारी आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यांची संख्या तेवढीच आहे. आणि ती वाढत्या बेकारीमुळे वाढतच आहे.कारण भिक मागणे हा बिन भांडवलीचा धंदा आहे.तस पाहीलेतर भिकारी हा शासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित घटक आहे.त्याला ह्या व्यवसायापासून परावृत्त करण्या साठी शासनाजवळ कोणत्याही ठोस योजना नाही.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">भिकार्याच्या मालमत्ते विषयीची माहिती जेव्हा शासना समोर आली तेव्हा अनेकांनी तोंडात बोटे घातली.मुंबईतील एकूण भिकाऱ्या पैकी काही भिकारी श्रीमंत असून त्यांच्या नावावर मुंबईत फ्ल्याट आहेत तर काहींच्या नावाने बँकेत लाखोंच्या ठेवी आहेत.काही भिकारी तर उच्यविद्याविभूषित आहे त्यांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे.काहींच्या तर पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत आहे.हा असा एक धंदा आहे कि ज्या मध्ये कोणताही कर द्यावा लागत नाही.मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असल्या मुळे त्याचा हिशोब ठेवावा लागत नाही.एकट्या मुंबईत भिकार्याच्या पैश्याची वार्षिक उलाढाल एकशे ऐंशी कोटीच्या पेक्ष्या जास्त आहे. तुम्हाला रस्त्याने जाताना एखाद्या भिकार्याने भिक मागितली तर त्याला पैसे देताना नीट विचार करा कि, तुम्ही ज्याला भिक देत आहात तो कदाचित तुमच्या पेक्षाही श्रीमंत असू शकतो. नाही का? </div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-65351155090441502932011-04-16T21:19:00.000+05:302011-04-16T21:19:06.757+05:30रामदेव बाबा इकडे पण लक्ष द्या<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;">विदेशामध्ये असलेला भारतीयांचा (?) काळा पैसा आणण्यासाठी बाबा रामदेव भारतभर आंदोलनात अग्रेसर आहे. त्याला माझा पूर्ण पाठींबा आहे.जसा हा पैसा भारतात एक दिवस नक्की येईल.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">पण भारतातील अनेक मोठया देवस्थाना जवळ असलेला अमाप संपती आहे.ह्या देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न एका राज्याच्या उत्पनापेक्ष्या निश्चित जास्त आहे.भारतीय लोक दैववादी आहे देवाला मानणारे आहे. आपल्या उत्पन्नातील काही भाग देवाला अर्पण करावा,किंवा दान धर्म केल्याने पुण्य मिळते. असे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. तेव्हा ते त्यांना जमेल तितका हिस्सा देवाला म्हणजे देवाच्या नावाने तयार झालेल्या संस्थानाला दान देत असतात. याच कृतीतून जितका देवाचा प्रकोप जास्त तितके त्याच्या नावाने तयार झालेल्या देवस्थानाला उत्पन जास्त.परंतु गेल्या काही दशकात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळल्या मुले लोकांचे उत्पन्न पण वाढले. आणि पाप लागू नये म्हणून दानधर्माच्या रकमेतही वाढ झाली.यामुळे देवस्थानच्या उत्पनात वाढ झाली.या संस्थांच्या नावावर त्यांच्या पिढ्यानपिढ्या जगू लागल्या व संस्थानावर आपलेच वर्चस्व राहावे या साठी घाणरडे राजकारण सुरु झाले.भारतात जितके कठोर कायदे आहेत पण तितक्या पळवाटा पण आहे असे संस्थानिक मोठमोठ्या कायदे पंडितांची फौज बाळगून असतात.त्यामुळे त्याच्या वर कोणी आरोप केले तर ते या कायदे पंडितांच्या मदतीने सहज आरोपातून मोकळे होतात. सरकारही त्यांच्या भानगडीत पडत नाही.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">भ्रष्ट मार्गाने येणारा पैसा त्याचा सोबत पाप ही घेऊन येतो. या पापाचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून हे लोक नेहमी दान करीत असतात.कारण त्यांचा समज असतो कि दान केल्याने पाप कमी होते.</div><div style="text-align: left;">दान देणाऱ्या मध्ये सर्वात आघाडीवर राजकारणी, मोठया हुद्दयाचे, श्रीमंत लोक असतात.त्यांचीच चर्चा सर्वत्र होत असते. किंवा हे लोक अश्या प्रकारच्या बातम्या स्वत छापून आणतात.स्वताचा उदोउदो करून घेतात. आणि आपणही अश्या बातम्या मोठया चवीने वाचतो.आपण कधी हा विचार करत नाही, ह्या व्यक्तीजवळ इतका पैसा कोठून व कसा आला? आपण फक्त त्याने केलेल्या दानाबद्दल दिवसभर चर्चा करीत बसतो.एखाद्या गरिबाने मेहनतीने कमाविलेल्या धनातून काही देवाला दान दिलेतर त्याची कोठे उल्लेखही होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तो तर सर्वांचा निर्माता आहे त्याच्या जवळ कश्याचीच कमी नाही.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"> देवस्थाना जवळ असणारा पैसा हा जर त्या भागातील लोक विकास, शिक्षण या साठी वापरला तर देशातून गरिबी नावाची वस्तू लवकरच नाहीशी होईल. अश्या संस्थानाच्या वर्षानुवर्षे पडून असलेली कोट्यावधी रुपयाची संपती मोकळी करण्या साठी बाबा रामदेव यांनी त्यांच्या नवीन पक्ष्या तर्फे आंदोलन सुरु करावे.कारण भारतातील हा पडून असलेला पैसा भारताच्या विकासासाठी वापरणे तितकेच गरजेचे आहे जितका परदेशातील पैसा भारतात आणणे. नाही का ? </div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-65060750919055865442011-04-12T22:42:00.000+05:302011-04-12T22:42:10.698+05:30शेम वाटसन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;">सध्या ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेश चा दौरा सुरु आहे.बांगला देश्याशी परवा झालेल्या सामन्यात वाटसन ने म्हणे पंच्यानाव चेंडूत एकशे पंच्यांशी धावा काढल्या.विश्व चषकातील झालेल्या पराभव व त्यामुळे झालेली मानहानी तीन वेळा विश्व विजेते पद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी फार जिव्हारी लागले आणि अश्या मानसिक अवस्थेमध्ये असताना विश्व क्रिकेट क्षेत्रात फारसा अनुभव नसणाऱ्या बांगला देश्याच्या क्रिकेट टीमशी त्यांचा सामना झाला.हे म्हणजे असे झाले बबर शेर, आधीच भुकेला त्यात त्याच्या समोर गरीब बिचारी शेळी आली तर तो तिचा फडश्या पडणारच. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">विक्रम करताना तो भारत,श्रीलंका,इंग्लंड,दक्षिण आफ्रिका सारख्या अनुभवी देशा विरुद्ध खेळताना झाला तर त्याचे महत्व अधिक असते.बांगला देशाची क्रिकेट टीम नवीन असून त्यांच्या खेळाडूना आंतर्राष्टीय सामना खेळण्याचे जास्त अनुभव नाही. अश्यातच त्यांचा सामना विजयासाठी चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी झाला.मग विक्रम होणारच.त्यात काय नवल.उलट आमच्या सचिन तेंडूलकर ने सन २०१० मध्ये क्रिकेट क्षेत्रात बलाढ्य समजल्या जाणार्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध नाबाद २०० धावा काढल्या आहेत हा विक्रम तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाची पुढची पिढी जन्माला यावी लागेल. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;">ऑस्ट्रेलियाचा जेष्ठ खेळाडू हेडन याने सन २००७ साली न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक १८१ धावा काढल्या होत्या.स्वताच्या खेळाडूचा विक्रम मोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाला चार वर्ष लागली सचिनचा नाबाद २०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी अजून काही वर्ष त्यांना वाट पहावी लागणार हे मात्र खरे.</div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-71192983689805051212011-04-09T21:23:00.000+05:302011-04-09T21:23:50.630+05:30अशी आपली बायको असावी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;">आज सायंकाळी माझा इनबॉक्स उघडला असता मित्राने पाठविलेला बायको विषयीचा एक सुंदर पण विनोदी स्वरूपाचा इमेल दिसला. तो ब्लॉग वाचकांसाठी देत आहे.तस पहिले तर ऐंशी टक्के नवरोबाची आपल्या सहचारणी विषयी हीच अपेक्षा असते.म्हणूनच त्यांना दुसर्याची बायको नेहमी सुंदर दिसते.आपल्याही बायको मध्ये चांगले सद्गुण शोधा म्हणजे ती (स्वतःची) बायको पण वागणुकीने सुंदर वाटेल.</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="http://2.bp.blogspot.com/-DoCvBOC5e3A/TaB_X3o7KDI/AAAAAAAAAGA/aWMcTa1SZoU/s1600/baiko+funny+poem1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="358" src="http://2.bp.blogspot.com/-DoCvBOC5e3A/TaB_X3o7KDI/AAAAAAAAAGA/aWMcTa1SZoU/s400/baiko+funny+poem1.JPG" width="400" /></a></div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-42720235131026903602011-04-08T22:14:00.000+05:302011-04-08T22:14:11.766+05:30उपोषण लोकशाहीतील एक जालीम हथियार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: left;"> भारताच्या राजधानी मध्ये जनालोकपाल विध्येयाकासाठी जंतर मंतर चौकात अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला देशभरातून व सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याला जनांदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.सायंकाळच्या बातमीपत्रानुसार सरकारने अण्णाच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या असून उपोषण संपण्याच्या अंतिम टप्यात आहे.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"> भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे म्हणजे, "लोकांनी,लोकांतर्फे लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था." ही व्यवस्था ज्या लोकांच्या हातात असते, त्या लोकांना त्याची मस्ती चढते ही चढलेली मस्ती उतरविण्याचे काम उपोषण नावाचे हथियार करीत असते.ह्या हत्याराचा वापर महात्मा गांधी यांनी फार चांगला केला.आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.किंवा शासनावर वचक,अंकुश ठेवण्याचे काम लोकांचे उपोषण करीत असते. उपोषण करण्याचा तुमचा हेतू जर लोक कल्याणाचा असेल तर त्याला विविध क्षेत्रातून पाठींबा मिळत जातो. शासनातील राजकारणी लोक जर शासन व्यवस्थेचा वापर जर स्वतःच्या स्वार्थासाठी करीत असतील तर त्यांना लोकांनी उपोषणाचा वापर करून समज दिली आहे.हे आपण कित्येक वेळा पहिले आहे.जगात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते.कोणत्याही प्रकारची हिंसा न करता जगातील सर्व समस्या सोडवता येतात असा महात्मा गांधी चा विश्वास होता. आणि ह्याचा प्रत्यय त्यांनी अनेकदा आणून दिला.पण तत्कालीन स्वार्थी राजकारण्यांनी त्याचा घात केला.</div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"> आम्ह्च्या शहरात एक चौक आहे.त्या चौकात दर हप्त्याला कोणींकोनी कसल्या तरी कारणासाठी उपोषणाला तंबू लावून बसलेला असतो.आम्ही त्या चौकाला उपोषण चौक म्हणतो.देशातील सर्व स्तरातील लोकांना शासन दरबारी शासकीय कामासाठी जावे लागते.आज काल सर्व सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार बोलकावलेला आहे अधिकारी वर्गाला टेबला खालून पैसे दिल्या शिवाय ते काम करीत नाही.ज्यांच्या जवळ पैसा आहे त्याची कामे ही लोक पटापट करतात पण हातावर जीवन जगणाऱ्या गरिबाच्या कामाचे काय? तेंव्हा त्यांना आपले काम करून घेण्यासाठी उपोषण नावाच्या हत्याराचा वापर करावा लागतो. </div><div style="text-align: left;"><br />
</div><div style="text-align: left;"> तेंव्हा अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या लढयामध्ये आपणही आपल्याला जमेल त्या मार्गाने सहभागी होवू.व महात्मा गांधीनी दिलेल्या अनोख्या शस्त्राचा वापर या पुढे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी करू. </div><div style="text-align: left;"> \\जय हिंद\\ </div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5131588517309630389.post-50207737270028864982011-04-06T22:51:00.000+05:302011-04-06T22:51:35.801+05:30गुरु ग्यारी बाय बाय<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div style="text-align: center;"><a href="http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSlMliOSOGEhfaI4SGsXce-qFUj_u7JPIeKhuVwVWs7TL6U1Ibo" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="132" src="http://t0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSlMliOSOGEhfaI4SGsXce-qFUj_u7JPIeKhuVwVWs7TL6U1Ibo" width="200" /></a><div style="text-align: justify;">'टीम इंडियाला विश्व विजेता बनण्यासाठी मार्गदर्शन करणारे भारतीय संघाचे प्रशिक्षक Gary Kristen आज आपल्या देशी परत गेले. त्यांनी गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय संघाच्या केवळ खेळाकडेच लक्ष दिले नाही, तर मनोबल वाढवून विपरीत परिस्थितीत कसे एकसंघ राहून खेळायचे हे शिकवले. त्यांचा मार्गदर्शना खाली भारतीय संघाने फलंदाजी,गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्र रक्षण या बाबत प्रशिक्षण घेतले. त्यांनी खेळाडूला मैदानात व मैदाना बाहेर कसे वागावे याचे सल्ले दिले.त्यांनी संघाची विजयाची गती कायम ठेवणे हि प्रशिक्षका साठी एक मोठे आव्हान असते. मग कसोटी सामने असो कि २०-२० किंवा एकदिवसीय सामने सर्व मध्ये भारतीय टीमची कामगिरी सर्व श्रेष्ठ राहिली.भारतीय संघाने पण त्यांना सर्वोतपरी मदत केली.'' तेव्हा परत एकदा त्याचे आभार. </div></div></div><div class="blogger-post-footer">वरील लेखामधील विचार माझे वैयक्तीक आहे. हे क्रुपा करुन ध्यानात ठेवा.</div>EMGEEKAYhttp://www.blogger.com/profile/00745296940061327115noreply@blogger.com0